कोण अस दावा करू शक्ता कि त्यांना कधीही राग नाही येत? तुम्हाला या गोष्ट जाणून आश्चर्य होईल की अस अगणित लोका आहेत जो तुम्हाला म्हणते कि जस राग तुम्हाला येत तसा त्यांना कधी येत नाही।
तो सर्व खोटारडे आणि ढोंग्या लोका आहेत। तसा लोकांना सावध रहा।
आजची दुनिया आणि टीचे स्ट्रैस मधे कोई पण माणूस सारखा खुश नाही राहु शकत। आणि जो राहु शकते त्यांना स्वताचा सुख, स्वताचा काळजी आणि स्वताचा मुद्दे आणि चिंता याशिवाय काहीपन ची चिंता नसलेला।
माझा स्पष्ट मत आहे – माला राग मंजूर आहे, स्वार्थ नाही।